आत्महत्येच्या आकडेवारीमध्ये महाराष्ट्र देशपातल्या आघाडीवरच्या राज्यांमध्ये आहे.. महाराष्ट्रात दरवर्षी सरासरी २० हजारांपेक्षा जास्त लोक आपलं आयुष्य संपवत आहेत.. जनरली आत्महत्या म्हटलं की, मराठवाडा-विदर्भ हे भाग समोर येतात, पण महाराष्ट्रातला सधन भाग.. पश्चिम महाराष्ट्रातही चित्र फार वेगळं नाहीये.. महाराष्ट्चा एक सधन आणि पुरोगामी जिल्ह्या समजल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये गेल्या अडीच वर्षात १८७२ आत्महत्या झाल्यात.. धक्कादायक आकडेवारी, आत्महत्यांची कारणं, कोणत्या वयोगटातले लोक, कोणत्या पद्धतीनं आत्महत्या करतायत.. समोर आलेली एक धक्कादायक आकडेवारी या व्हिडीओत तुमच्यासमोर ठेवतोय...
Suicide Cases in Maharashtra | Kolhapur Crime |धडधड वाढवणारी आकडेवारी, कोल्हापुरात काय घडतंय? | Lokmat | Marathi News
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat